‘महामार्ग’ कथासंग्रहातून कष्टकरी समाजाचे प्रश्न येतात
–दशरथ परब.
दिनांक: ०१/०७/२०२६ पणजी (गोवा):“कथालेखक जगदीश कदम यांच्या ‘महामार्ग’ या कथासंग्रहातून शेतकरी, कष्टकरी आणि समाजव्यवस्थेने पिचलेल्या सामान्य माणसाचे प्रश्न अत्यंत प्रभावीपणे मांडले आहे.आशय आणि भाषेच्या दृष्टीने ही कथा आपले वेगळेपण सिद्ध…
