शासन निर्णय बदला मुळे बांदा येथे फटाक्यांच्या आतषबाजीत मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा..
उ. बा. ठा. आणि मनसे पक्षाला यश: मराठी भाषा आणि मराठी अस्मितेचा विजय.
दिनांक: ३० जून २०२५ बांदा प्रतिनिधि: अक्षय मयेकर महाराष्ट्र सरकारने १६ एप्रिल २०२५ रोजी एक शासन निर्णय जाहीर केला होता.त्यामध्ये त्यांनी पहिली पासून त्रि भाषा सक्तीचा निर्णय घेतला होता .त्रि…