तहसीलदार बनले कवी पाडलोस च्या बालसभेत केली कविता.
कविता,गोष्टी सांगत चालविली बालसभा: केरळ मधून उपस्थित मान्यवर.
दिनांक: १३ ऑक्टोंबर २०२५ बांदा प्रतिनिधी:प्रत्येक विद्यार्थ्यांने नैसर्गिकरित्या बनलेली फळे, भाजीपाला खाऊन आरोग्य हेल्दी बनवावे. जीवनात कोणाला कधीही कमी लेखू नका. मोबाईलचा वापर चांगल्यासाठी, अभ्यासासाठी करा. असे सांगत सावंतवाडी तहसीलदार…