Category: मुंबई

कोकणातील आंबा-काजू शेतकऱ्यांसाठी विशेष मदत पॅकेज जाहीर; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा..

विमा असलेल्या शेतकऱ्यांना हेक्‍टरी ४२ हजार रुपये तर  विमा नसलेल्या शेतकऱ्यांना हेक्‍टरी २२ हजार रुपये मिळणार..

हवामान बदलामुळे कोकणात झाले होते मोठे नुकसान;

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या आग्रही मागणीनंतर मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा.

दिनांक: २७/०३/२०२६ मुंबई : चालू वर्षातील अनियमित हवामान बदलामुळे कोकणातील प्रमुख पीक असलेल्या आंबा व काजू पिकांना मोठा फटका बसला असून फळधारणेत मोठी घट झाल्याने शेतकरी वर्ग अडचणीत सापडला आहे.…

मुंबई-विजयदुर्ग रो-रो सेवेला कोकणवासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..

पहिल्याच दिवशी ‘हाऊसफुल्ल’ बुकिंगसह उद्यापासून प्रवास सुरू.

मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते या सेवेचा शुभारंभ!

दिनांक: ०२/०३/२०२६ मुंबई: महाराष्ट्र सागरी मंडळाच्या वतीने मुंबई ते विजयदुर्ग दरम्यान सुरू होणाऱ्या आशियातील सर्वात जलद ‘एम-टू-एम’ रो-रो जलवाहतूक सेवेला कोकणवासीयांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला आहे. उद्या, रविवार दिनांक १ मार्च…

सिंधुदुर्गात पहिले “५ स्टार हॉटेल” उभारण्याचा मार्ग मोकळा
*पालकमंत्री नितेश राणेंचा पुढाकार

*वेंगुर्लेतील शिरोडा–वेळाघर येथे ताज समूहाकडून प्रकल्प; पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झाली मुंबईत बैठक,

दिनांक: २४ डिसेंबर २०२५ मुंबई: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन वाढीसाठी वेंगुर्लेमधील मधील शिरोडा-वेळाघर येथे ताज समुहाच्या माध्यमातून जिल्ह्यात पहिले ‘5 स्टार हॉटेल’ उभारले जाणार आहे. शिरोडा वेळाघर येथील जमिनीबाबत मे.इंडियन हॉटेल…

You missed