कोकणातील आंबा-काजू शेतकऱ्यांसाठी विशेष मदत पॅकेज जाहीर; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा..
विमा असलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी ४२ हजार रुपये तर विमा नसलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी २२ हजार रुपये मिळणार..
हवामान बदलामुळे कोकणात झाले होते मोठे नुकसान;
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या आग्रही मागणीनंतर मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा.
दिनांक: २७/०३/२०२६ मुंबई : चालू वर्षातील अनियमित हवामान बदलामुळे कोकणातील प्रमुख पीक असलेल्या आंबा व काजू पिकांना मोठा फटका बसला असून फळधारणेत मोठी घट झाल्याने शेतकरी वर्ग अडचणीत सापडला आहे.…
