Category: मुंबई

सिंधुदुर्गवासियांचे स्वप्न लवकरच सत्यात उतरणार;ताजचा मार्ग मोकळा.

सिंधुदुर्गातील शिरोडा येथे ताज हॉटेलसाठी त्रिपक्षीय करारावर स्वाक्षरी.

सिंधुदुर्गातील पर्यटन, रोजगार आणि आर्थिक विकासाला मोठी चालना मिळणार.

पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नांमुळे महत्त्वाकांक्षी ताज प्रकल्पाला गती

ताजमुळे सिंधुदुर्ग भारताच्या पर्यटन नकाशावर अधिक ठळकपणे दिसेल;नितेश राणे.

दिनांक: १९/०८/२०२६ मुंबई: सिंधुदुर्गवासियांनी १९९४ पासून पाहिलेले स्वप्न आता सत्यात उतरणार आहे.बहुप्रतिक्षित ताज हॉटेलचा मार्ग आज मोकळा झाला आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरोडा-वेळागर येथे ताज हॉटेल उभारण्यासाठी त्रिपक्षीय करारावर स्वाक्षरी झाल्याने, सिंधुदुर्गाला…

मालवणी भाषेच्या संवर्धनासाठी ‘मालवणी भवन’उभारणार ; मंत्री उदय सामंत यांची विधानसभेत घोषणा..

पालकमंत्री नितेश राणे यांनी मानले आभार.

मराठी भाषेचा मालवणी
भाषा ही अविभाज्य घटक त्याचे संवर्धन करणार..

कोकणातील मालवणी भाषा व संस्कृतीला मिळणार नवे व्यासपीठ.

दिनांक: २४/०६/२०२६ मुंबई : मालवणी ही बोली भाषा असल्यामुळे मराठी भाषेतच येते त्याच्यामुळे मालवणी भवन देखील बांधायला मालवणला काही हरकत नाही. त्याच्यासाठी देखील आपण निधी उपलब्ध करून देऊ. अशी घोषणा…

कोकणातील आंबा-काजू शेतकऱ्यांसाठी विशेष मदत पॅकेज जाहीर; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा..

विमा असलेल्या शेतकऱ्यांना हेक्‍टरी ४२ हजार रुपये तर  विमा नसलेल्या शेतकऱ्यांना हेक्‍टरी २२ हजार रुपये मिळणार..

हवामान बदलामुळे कोकणात झाले होते मोठे नुकसान;

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या आग्रही मागणीनंतर मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा.

दिनांक: २७/०३/२०२६ मुंबई : चालू वर्षातील अनियमित हवामान बदलामुळे कोकणातील प्रमुख पीक असलेल्या आंबा व काजू पिकांना मोठा फटका बसला असून फळधारणेत मोठी घट झाल्याने शेतकरी वर्ग अडचणीत सापडला आहे.…

मुंबई-विजयदुर्ग रो-रो सेवेला कोकणवासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..

पहिल्याच दिवशी ‘हाऊसफुल्ल’ बुकिंगसह उद्यापासून प्रवास सुरू.

मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते या सेवेचा शुभारंभ!

दिनांक: ०२/०३/२०२६ मुंबई: महाराष्ट्र सागरी मंडळाच्या वतीने मुंबई ते विजयदुर्ग दरम्यान सुरू होणाऱ्या आशियातील सर्वात जलद ‘एम-टू-एम’ रो-रो जलवाहतूक सेवेला कोकणवासीयांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला आहे. उद्या, रविवार दिनांक १ मार्च…

सिंधुदुर्गात पहिले “५ स्टार हॉटेल” उभारण्याचा मार्ग मोकळा
*पालकमंत्री नितेश राणेंचा पुढाकार

*वेंगुर्लेतील शिरोडा–वेळाघर येथे ताज समूहाकडून प्रकल्प; पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झाली मुंबईत बैठक,

दिनांक: २४ डिसेंबर २०२५ मुंबई: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन वाढीसाठी वेंगुर्लेमधील मधील शिरोडा-वेळाघर येथे ताज समुहाच्या माध्यमातून जिल्ह्यात पहिले ‘5 स्टार हॉटेल’ उभारले जाणार आहे. शिरोडा वेळाघर येथील जमिनीबाबत मे.इंडियन हॉटेल…

You missed