न्हावेलीत मिरची, नाचणी, भुईमूग या शेतीचे गव्या रेड्यांकडून मोठे नुकसान..
दिनांक:१ फेब्रुवारी २०२५ सावंतवाडी : गेल्या काही दिवसांपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात गव्यांनी उच्छाद मांडला आहे. गव्यांच्या कळप शेती पिकांची मोठ्या प्रमाणावर नासाडी करत आहेत. याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. भात,…
