स्वराज्य प्रतिष्ठानच्यावतीने राज्याभिषेक दिन उत्साहात साजरा
बांदा प्रतिनिधी: संकेत वेंगुर्लेकर दिनांक :७ जून २०२४ छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार हे आताच्या पिढीला देणे हे खुप गरजेचे आहे. विचारांचे वहन करण्यासाठी शाळा पातळीवर विद्यार्थ्यांना ज्ञान देणे आवश्यक…
