कृषी खात्याने त्वरित सुपारी गळतीचे पंचनामे करावेत : श्री विलास सावंत . .
दिनांक: २९/०८/२०२६ बांदा: बिपरजॉय निसर्ग फयान तोक्ते सारख्या प्रचंड वादळाना तोंड देऊन संघर्ष करून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी पुन्हा उभा राहिला .उभारी घेत असताना ।काजूच्या बाजारभावापेक्षा कमी दरालाही यशस्वी तोंड देऊन…
