विकास करायचे असेल तर, स्थानिक उत्पादन वर प्रक्रिया करणे गरजेचे — डॉ. केतन चौधरी.
दिनांक: २/ १/२०२६ रत्नागिरी: डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विदयापीठ अंतर्गत सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे “मत्स्य पदार्थ निर्मिती प्रात्यक्षिकं व महिला शेतकरी मेळावा” या कार्यशाळेचे दिनांक ३०-१२-२०२५ रोजी…
