ताज्या बातम्या

‘महामार्ग’ कथासंग्रहातून कष्टकरी समाजाचे प्रश्न येतात
–दशरथ परब.
_सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा व काजू उत्पादकांसाठी क्रांतिकारी पाऊल_

कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित ‘स्मार्ट’ शेती प्रकल्प राबविणार..

पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून ‘स्मार्ट शेती’ प्रकल्प.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४०० शेतकऱ्यांचा सहभाग.
भरपावसात अचानक घरावर माडाचे झाड कोसळल्याने छपराचे आणि भिंतीचे नुकसान.

असनिये गावठाणवाडीतील घटना सुदैवाने कोणतीही जीवित हानी नाही.
मळगावात शिवशंभू गृपतर्फे तिथीनुसार शिवराजाभिषेक व संभाजी महाराज जन्मोत्सव उत्साहात साजरा. सावंतवाडी शहरातील मिलाग्रीस हायस्कूल मध्ये निसर्ग व योगाचे महत्व.

प्राध्यापक रुपेश पाटील यांनी जबाबदारी आणि कर्तव्य या विषयावर केले मार्गदर्शन.

११ वर्षांनंतरही सावंतवाडी रेल्वे टर्मिनस रखडले..

कोकणवासीयांत नाराजी.

दिनांक: २७/०६/२०२६ सावंतवाडी: सावंतवाडी रेल्वे टर्मिनसच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या भूमिपूजनाला आज (२७ जून) तब्बल ११ वर्षे पूर्ण झाली, मात्र अद्यापही या प्रकल्पाचे काम पूर्णत्वास न गेल्याने कोकणवासीयांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत…

आमदार निलेश राणे यांच्या आक्रमक भूमिकेमुळे 12 तासांत शासनाकडून २०९.१० कोटींची मदत जाहीर.

आंबा-काजू उत्पादक शेतकऱ्यांना अधिवेशनात मिळाला दिलासा.
आद्यादेश जारी.

दिनांक: २६/०६/२०२६ मुंबई: पावसाळी अधिवेशनात गुरुवारी आमदार निलेश राणे यांनी आक्रमक भूमिका घेत थेट कृषीमंत्र्यांना धारेवर धरल्यामुळे कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना अखेर मोठा दिलासा मिळाला आहे. आ. राणे…

पालकमंत्री नितेश राणे शुक्रवार २६ जून रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर
घेणार जनतेच्या गाठी भेटी..

दिनांक: २५/०६/२०२६ कणकवली:राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे हे शुक्रवार २६ जून रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते जिल्ह्यातील नियोजित असलेल्या…

कोकणातील आंबा- काजू नुकसानीबाबत एनडीआरएफ च्या  निकषांपलीकडे जाऊन मदत देण्याची सरकारची तयारी.

दिनांक: २५/०६/२०२६ मुंबई : कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांचे यंदा फार मोठे नुकसान झाले असून, नुकसानग्रस्त बागायतदार शेतकऱ्यांना एनडीआरएफ च्या निकषांपलीकडे जाऊन विशेष आर्थिक मदत देण्याची राज्य सरकारची तयारी…

मालवणी भाषेच्या संवर्धनासाठी ‘मालवणी भवन’उभारणार ; मंत्री उदय सामंत यांची विधानसभेत घोषणा..

पालकमंत्री नितेश राणे यांनी मानले आभार.

मराठी भाषेचा मालवणी
भाषा ही अविभाज्य घटक त्याचे संवर्धन करणार..

कोकणातील मालवणी भाषा व संस्कृतीला मिळणार नवे व्यासपीठ.

दिनांक: २४/०६/२०२६ मुंबई : मालवणी ही बोली भाषा असल्यामुळे मराठी भाषेतच येते त्याच्यामुळे मालवणी भवन देखील बांधायला मालवणला काही हरकत नाही. त्याच्यासाठी देखील आपण निधी उपलब्ध करून देऊ. अशी घोषणा…

पाडलोस येथे दहा फूट लांबीची मगर पिल्हासह रस्त्यावर.

दिनांक: २४/०६/२०२६ बांदा : प्रतिनिधी पाडलोस येथील श्री देव रवळनाथ मंदिर परिसरात मंगळवारी रात्री एक धक्कादायक घटना घडली. सुमारे दहा फूट लांबीची मगर दोन लहान पिल्लांसह मुख्य रस्त्यावर आढळून आली.…

माझं गाव आरोग्य संपन्न गाव समितीवर रवी जाधव आणि पत्रकार विनायक गांवस यांची निवड.

दिनांक: २४/०६/२०२६ सावंतवाडी : ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी आणि गावागावांमध्ये आरोग्याविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी शासनातर्फे ‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या…

दिव्याज्योती प्रशालेत विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षेची जागरूकता मार्गदर्शन.

दिनांक: २४/०६/२०२६ बांदा: वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने बांदा पोलीस ठाण्याच्या वतीने बुधवार दिनांक 24 जून रोजी दिव्य ज्योती स्कूल, डेगवे प्रशालेत खास विद्यार्थ्यांसाठी…

घारपी प्राथमिक शाळेत १२वा आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा.

दिनांक: २३/०६/२०२६ बांदा: जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घारपी येथे १२वा आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.चालूवर्षीच्या “निरोगी वार्धक्यासाठी योग ” या संकल्पनेनुसार आयोजित कार्यक्रमात विद्यार्थी, शिक्षक व ग्रामस्थांनी…

दहावीत 99.80 % गुण घेत विराज राऊळ जिल्ह्यात द्वितीय.

उत्तरपत्रिका फेरतपासणीत तब्बल 4 गुणांची वाढ.

दिनांक: २२/०६/२०२६ सावंतवाडी प्रतिनिधी:दहावीच्या परीक्षेत सावंतवाडी येथील मिलाग्रीस हायस्कूलचा विद्यार्थी कु. विराज नंदकिशोर राऊळ याच्या गुणपत्रिका फेर तपासणीत तब्बल ४ गुणांची वाढ झाल्यामुळे त्याने जिल्ह्यात पाचव्या क्रमांकावरून द्वितीय क्रमांक पटकावला…

You missed