नारळ-सुपारी फळगळीचे पंचनामे करा,नवीन अनुदानित अवजारे समाविष्ट करा..
अनेक मागण्यांसह शेतकऱ्यांनी घेतली जिल्हा कृषी उपसंचालकांची भेट.
दिनांक: ११ सप्टेंबर २०२५ बांदा प्रतिनिधी: अक्षय मयेकर यंदा झालेल्या अतिवृष्टी व अति ओलाव्यामुळे नारळ व सुपारी यांची प्रचंड प्रमाणात फळगळ झाली आहे. पुरेसा सूर्यप्रकाश न मिळाल्याने व त्यामुळे झाडांकडून…
