Author: Yash Madhav

सावंतवाडी शहरातील मिलाग्रीस हायस्कूल मध्ये निसर्ग व योगाचे महत्व.

प्राध्यापक रुपेश पाटील यांनी जबाबदारी आणि कर्तव्य या विषयावर केले मार्गदर्शन.

दिनांक: २९/०६/२०२६ सावंतवाडी : “निसर्ग हा आपल्या जीवनाचा आधार असून योग ही निरोगी, संतुलित आणि यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे. विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करताना निसर्गाशी नाते जपावे आणि दैनंदिन जीवनात…

उद्या सावंतवाडीत दहावी व बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा.

दिनांक: २९/०६/२०२६ सावंतवाडी: शिवसेना सावंतवाडी तालुका आयोजित आणि मा.आमदार श्री. दीपकभाई केसरकर मित्रमंडळ पुरस्कृत सावंतवाडी तालुक्यातील दहावी व बारावी गुणवंत विद्यार्थी सन्मान सोहळा मंगळवार दि.३०/०६/२०२६ रोजी सायंकाळी ठीक चार वाजता…

‘सकाळ’चे बांदा प्रतिनिधी नीलेश मोरजकर यांना मुंबईत ‘निर्भीड पत्रकार सन्मान’ पुरस्कार जाहीर.

दिनांक: २८/०६/२०२६ बांदा/प्रतिनिधी दैनिक ‘सकाळ’चे बांदा येथील प्रतिनिधी नीलेश मोरजकर यांच्या निर्भीड, वस्तुनिष्ठ आणि समाजाभिमुख पत्रकारितेची पुन्हा एकदा राज्यस्तरावर दखल घेण्यात आली असून, त्यांना ‘निर्भीड पत्रकार सन्मान’ पुरस्कार जाहीर झाला…

बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात ‘पल्स पोलिओ २०२६’ मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ;

जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांची उपस्थिती : ९५७ बालकांना डोस देण्याचे नियोजन.

दिनांक: २८/०६/२०२६ बांदा । प्रतिनिधी : बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात ‘पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २०२६’ चा सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय शुभारंभ जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या हस्ते उत्साहात करण्यात आला. रविवारी…

प्रशासनाचा अंदाधुंदी कारभार..

सातार्डा पंचायत समिती सदस्य उदय पारिपत्ते यांचा आरोप.

दिनांक: २७/०६/२०२६ सावंतवाडी: केंद्र व राज्य पुरस्कृत संजय गांधी योजना व श्रावणबाळ योजना गेली कित्तेक वर्ष प्रशासन राबवत आहे परंतु प्रशासनाच्या काही खोचक नियमावली मुळे प्रशासन लाभार्थ्यांची हेळसांड करत आहे.…

जोवेल डिसोजा यांचा अनोखा उपक्रम…

निसर्गाचा समतोल राखायचा असेल तर प्राणी वाचवा.

प्राण्यांसाठी फळं झाडांच्या बियांची करतात जंगलात लागवड.

दिनांक: २७/०६/२०२६ सावंतवाडी: या वर्षी प्रचंड उन्हाळा वाढला आणि ४६ अंशांपर्यंत पोहोचलेला पारा यांमुळे अंगाची लाही लाही होत आहे. नद्या विहिरी गोठून गेल्या आहेत.’अशी गरमी आमच्या आयुष्यात कधी पाहिली नाही,…

११ वर्षांनंतरही सावंतवाडी रेल्वे टर्मिनस रखडले..

कोकणवासीयांत नाराजी.

दिनांक: २७/०६/२०२६ सावंतवाडी: सावंतवाडी रेल्वे टर्मिनसच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या भूमिपूजनाला आज (२७ जून) तब्बल ११ वर्षे पूर्ण झाली, मात्र अद्यापही या प्रकल्पाचे काम पूर्णत्वास न गेल्याने कोकणवासीयांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत…

आमदार निलेश राणे यांच्या आक्रमक भूमिकेमुळे 12 तासांत शासनाकडून २०९.१० कोटींची मदत जाहीर.

आंबा-काजू उत्पादक शेतकऱ्यांना अधिवेशनात मिळाला दिलासा.
आद्यादेश जारी.

दिनांक: २६/०६/२०२६ मुंबई: पावसाळी अधिवेशनात गुरुवारी आमदार निलेश राणे यांनी आक्रमक भूमिका घेत थेट कृषीमंत्र्यांना धारेवर धरल्यामुळे कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना अखेर मोठा दिलासा मिळाला आहे. आ. राणे…

पालकमंत्री नितेश राणे शुक्रवार २६ जून रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर
घेणार जनतेच्या गाठी भेटी..

दिनांक: २५/०६/२०२६ कणकवली:राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे हे शुक्रवार २६ जून रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते जिल्ह्यातील नियोजित असलेल्या…

कोकणातील आंबा- काजू नुकसानीबाबत एनडीआरएफ च्या  निकषांपलीकडे जाऊन मदत देण्याची सरकारची तयारी.

दिनांक: २५/०६/२०२६ मुंबई : कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांचे यंदा फार मोठे नुकसान झाले असून, नुकसानग्रस्त बागायतदार शेतकऱ्यांना एनडीआरएफ च्या निकषांपलीकडे जाऊन विशेष आर्थिक मदत देण्याची राज्य सरकारची तयारी…