देशात आणि राज्यात एकविचाराचे सरकार असल्याने भविष्यात युतीचेच सरकार राहणार..
दिनांक: ५ डिसेंबर २०२५ सावंतवाडी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांत आरोप- प्रत्यारोप होण स्वाभाविक आहे. मात्र, महायुतीमध्ये आम्ही एकत्रित सत्तेत आहोत. महाराष्ट्राच्या जनतेसाठी २०२९ पर्यंत राज्य व केंद्र सरकार सुरळीतपणे…
