महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्था संपुष्टात..
सिंधुदुर्ग जिल्ह्याला सर्वात मोठा फटका.
दिनांक: १९ डिसेंबर २०२५ सावंतवाडी: महाराष्ट्र शासनाच्या १५ मार्च २०२४च्या शासन निर्णयाप्रमाणे संच मान्यतेचे निकष लावल्यास सिंधुदुर्ग सह संपूर्ण ग्रामीण महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्थेचे तीन तेरा वाजतील याबद्दल ग्रामीण भागाचे प्रतिनिधित्व…
