काजू हंगाम सुरू झाल्यावरच व्हिएतनामची आठवण का येते ? … फळबागायतदार संघाचे अध्यक्ष विलास सावंत.
दिनांक: ०२/०३/२०२६ बांदा: यंदाचा काजू हंगाम सुरू होण्यापूर्वी वातावरणातील अनिश्चित बदलामुळे काजू झाडाच्या मोहराचे प्रचंड नुकसान होऊन मोहोर अक्षरश : करपून गेला .प्रचंड मेहनतीने हाता तोंडाशी आलेले पीक निघून गेल्याने…
