कोकणातील शेतकरी पुस्तकात शेतीप्रदान न ठेवता कृषीच्या माध्यमातून सहकार्य करा…
वातावरणाच्या अनियमिततेमुळे विमा पॉलिसीत बदल होणे गरजेचे..
गारपिठा प्रमाणे धुक्याचा देखील पॉलिसी मध्ये सहभाग होणे गरजेचे: सिंधुदूर्ग फळ बागायतदार संघाची मागणी.
दिनांक: ७ मार्च २०२५ बांदा प्रतिनिधि: अक्षय मयेकर सिंधुदुर्ग फळबागायतदार संघ आणि कृषी अधिकारी यांच्यामध्ये महत्त्वाची बैठक आज बांदा येथे ११:०० वाजता झाली. त्यात कोकणातील आंबा,काजू आणि विमा संदर्भात ही…