नवा भारत घडवण्यासाठी कर्तबगार नागरिकांची आवश्यकता
: व्रजेश केरकर
केरीत दिमाखात स्वातंत्र्यदिन साजरा
राष्ट्रीय नेत्यांची वेशभूषा परिधान करून आगळा वेगळा फॅशन शो आकर्षण
(गोवा): हरमल प्रतिनिधि दिनांक: १५ ऑगस्ट २०२४ अनेक स्वातंत्र्यवीरांच्या त्याग आणि बलिदानातून भारताला स्वातंत्र्य मिळाले. मिळालेले स्वातंत्र्य अबाधित रहावे म्हणून भारतीय सशस्त्र सेनांचे जवान देशाच्या सीमांवर तैनात आहेत. सुरक्षित सीमामुळेच…
