ताज्या बातम्या

स्लिंगशॉट स्पर्धेत मडूरा गावातील मुलीचा डंका.

महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना पटकावले सुवर्णपदक.

भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी पॅरिस मध्ये झाली निवड..
माजी मुख्यमंत्री खा. नारायण राणे यांचे स्वप्न साकार करण्याची ही मुहूर्तमेढ : ना. नितेश राणे

‘झोया मरीन’ बोट बांधणी प्रकल्पाच्या माध्यमातून २०० स्थानिक युवकांना रोजगार.
न्हावेली येथील गुरुकुल संगीत शिक्षण संस्थेचा १६ रोजी गुरु अभिवादन सोहळा. एकच नारा, एकच नारा… हर घर तिरंगा, घर घर तिरंगा!’

घारपी शाळेच्या विद्यार्थ्यांची देशभक्तीचा संदेश देणारी जनजागृती रॅली.
सिंधुदुर्ग जिल्यातील  कवी, समाजसेवक संतोष चिले यांना प्रतिष्ठेचा ‘राष्ट्रीय भारत गौरव पुरस्कार २०२६’ प्रदान.

श्री सटेश्वर कला क्रीडा मंडळाचा प्रेरणादायी उपक्रम

ता : १२ जानेवारी २०२४ श्री सटेश्वर कला क्रीडा मंडळ रोणापाल. हा मंडळ गेली बारा वर्ष आपल्या मंडळाच्या माध्यमातून नवीन नवीन कार्यक्रम राबवत आहेत. दरवर्षाप्रमाणे याही वर्षी या मंडळांनी आपल्या…

रोटरॅक्ट क्लब ऑफ रायझिंग युथ बांदा यांचा नवीन उपक्रम

रोटरॅक्ट क्लब ऑफ रायझिंग यूथ बांदा तर्फे माध्यमिक विद्यालय डेगवे येथे चित्रकला स्पर्धा व पतंग बनवणे स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. चित्रकला स्पर्धा राममंदिर किंवा रामायण या विषयावर घेण्यात आली.…

महामार्गावरील अतिक्रमण तातडीने हटवावे अन्यथा प्रकल्पग्रस्त स्टॉल धारक केलेली कारवाई मागे घ्यावी

ता: ११ जानेवारी २०२४ बांदा टोल नाका स्टॉल धारक संघर्ष समिती व ग्रामस्थ याने कित्येक वर्ष प्रशासनाला आपल्या बागायती जमिनीतून तिलारी धरण प्रकल्पासाठी,राष्ट्रीय महामार्ग आणि टोल नाका यांनाही जागा दिल्या.…

महाराष्ट्र गोवा सीमेवर सिंधुदुर्ग किल्ला प्रतिकृती आणि अश्वरूड छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा व्हावा,

सामाजिक कार्यकर्ते श्री. संजय अहिर यांनी बांधकाम विभाग उप अभियंता सावंतवाडी यांच्याकडे मागणी. ता:११ जानेवारी २०२४ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा हे शहर अतिशय झपाट्याने प्रगतीपथावर जात असून महाराष्ट्र आणि गोवा सीमा…

उ.भा.टाचे अल्पसंख्यांक उपजिल्हाध्यक्ष रियाज खान यांचा बांदा ग्रामपंचायतला इशारा

वाफोली ग्रामीण मार्ग 93 00ते 900/00 मधील गवळी टेम वाडी पर्यंत ग्रामपंचायत फंडातून गटाराचे कॉंक्रिटीकरण करून द्यावे राष्ट्रीय महामार्ग 66 च्या लागून असलेला शंकर मूर्ती ते गवळी टेंब वाडी हा…

छत्रपती शिवाजी महाराज युद्धेच नव्हते तर धर्म रक्षक ही होते

ता: ८ जानेवारी २०२४ छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकानंतर दक्षिण दिग्विजयाची मोहीम काढली होती. या मोहिमेत दक्षिणेतील हिंदुंना दिलासा देण्याचे काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केले होते. महाराष्ट्रातील राजा आपल्या रक्षणासाठी दक्षिणेत…

भालावल गावाच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य!

खासदार विनायक राऊत यांचे आश्वासन कोकण व्हिजन न्यूज* ( शोध सत्याचा) *संपादक: यशवंत माधव* भालावल गावची प्रलंबित वीज समस्या सोडवण्यासह या गावाच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. अशी असो अशी…

You missed