अंबरग्रीस विषयी संशोधन आणि लोकाभिमुख धोरण आवश्यक: डॉ केतन चौधरी.
दिनांक: १२ नोव्हेंबर २०२५ रत्नागिरी: दिनांक ११ नोव्हेंबर २०२५ रोजी सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी या केंद्राचा वर्धापनदिन निमित्त “अंबरग्रीस जनजागृतीसाठी विचार मंथन” (Brain-storming on Ambergris) ही कार्यशाळेचे यशस्वी आयोजन…
