(गोवा) पेडणे / प्रतिनिधी
दिनांक: २३ नोव्हेंबर २०२४
कलाकारांचे माहेर घर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पेडणे तालुक्यातील कला मंदिराची नवीन वर्षाच्या प्रारंभी पायाभरणी करून कलाकारांचा खऱ्या अर्थाने सन्मान करू असे प्रतिपादन कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी मोरजी येथे केले.
मोरजी कला निकेतन आणि मोरजी सार्वजनिक गणेशोत्सव विश्वस्त मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मांगर सभागृह मोरजी येथे आयोजित केलेल्या निवृत्ती शिरोडकर यांच्या ” रंग मोहिनी ” या गोमंतकतील ६१ स्त्री कलाकारावर लिहिलेल्या पुस्तकांच्या प्रकाशन
सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर मांद्रे मतदार संघाचे आमदार तथा गोवा गृहनिर्माण महामंडळाचे अध्यक्ष जीत आरोलकर, जिल्हा पंचायत सदस्य सतीश शेटगावकर , मोरजी चे सरपंच पवन मोर्जे, माजी सरपंच मुकेश गडेकर, हसापुरचे सरपंच तुलसीदास गावस , मांद्रे चे माजी सरपंच अँड अमित सावंत, डॉ रूपा पूर्णानंद च्यारी, मोर जी सार्वजनिक गणेशोत्सव विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष अमित शेटगावकर , कला निकेतन संस्थेच्या अध्यक्ष सौ सूचिता शिरोडकर, लेखक निवृत्ती शिरोडकर. आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते
यावेळी बोलताना आपल्या भाषणात. मंत्री गोविंद गावडे म्हणाले, कलाकारांच्या समर्पित योगदाना मुळे गोमांतकाची नाट्य कला साता समुद्रापार नेणाऱ्या कलाकारांना निवृत्ती शिरोडकर यांनी खऱ्या अर्थाने सन्मान प्राप्त करून देताना त्यांना पुस्तक रूपाने अजरामर केले आहे.
खरतर कलाकार हे आपले वैभव आहे. संस्कृतीचा वारसा अखंडीतपणे जपण्याचे कार्य जे कलाकार करीत असतात. एके काळी कलेला समाज मान्यता नसताना अगदी तुटपुंजा मानधनावर ही रंग भूमीची अव्याहत पणे सेवा बजावली आहे.ही खऱ्या अर्थाने
राष्ट्रांची खरी संपत्ती असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
माणसाचे मूल्य पैशाने नव्हे तर कलेमुळे वाढते.त्यांच्या व्यक्तिमत्वला महत्व प्राप्त होते कलाकार कधीही सेवा निवृत्त होत नसतो अश्या कलाकारांना सन्मान देणाऱ्या निवृत्ती शिरोडकर यांचे त्यांनी विशेष अभिनंदन केले.
यावेळी त्यांनी नाटकातील शिवाजीच्या भूमिकेतील संवाद सादर करून उपस्थितांकडून उत्स्फूर्त टाळ्या मिळवल्या.
यावेळी बोलताना आमदार जीत आरोलकर म्हणाले,पत्रकारिता करीत असताना सामाजिक कार्यात ही मोठा सहभाग दिला आहे. आजच्या पुस्तकातून त्यांनी कलाकारांचा सन्मान केला आहे.असे सांगून ते पुढे म्हणाले,कलाकार येतात जातात त्यांची स्मृति चिरंतन करण्याचे कार्य निवृत्ती सारखे लेखक करीत असतात. असे सांगितले. मांद्रे मतदार संघाचे नाव अजरामर करणाऱ्या कलाकारांचा त्यांनी मुक्त कंठाने गौरव केला.
यावेळी बोलताना डॉ रूपा पूर्णानंद च्यारीं म्हणाल्या , निवृत्ती शिरोडकर यांनी काणकोण पासून पेडण्या पर्यंत स्त्री नाट्य कलाकारांचा शोध घेत उपेक्षित पडद्या मागील कलाकारांचा सन्मान केला आहे.शब्द संवादातून त्यांना मूर्त रूप दिले आहे.हा केवळ कलाकारांचा गौरव नसून अभिजात कलेचा गौरव आहे.असे सांगितले.
जिल्हा पंचायत सदस्य सतीश शेटगावकर म्हणाले, उपेक्षित कलाकारांना व्यासपीठ देवून स्त्रीत्वाचा
सन्मान केला आहे.शिरोडकर यांच्या कार्याची दखल समाज निश्चितच घेईल.
मोरजी चे सरपंच पवन मोरजे म्हणाले, निवृत्ती शिरोडकर सारख्या धडपड्या व्यक्तीमत्वामुळे आंतर राष्ट्रीय स्तरावर चर्चेत असणाऱ्या मोरजी गावाला सांस्कृतिक ओळख प्राप्त होत आहे. कलाकाराना व्यासपीठ देवून त्यांनी मोठे कार्य केले आहे.
मांद्रे चे माजी सरपंच अँड अमित सावंत यांनी निवृत्ती शिरोडकर यांच्या कार्याची प्रशंसा केली स्त्री कलाकाराचे जीवन समांजा समोर ठेवून त्यांनी हा संस्कृतीचा चिरंतन ठेवा समाजाला दिला आहे. रंग मोहिनी पुस्तक म्हणजे निवृत्तीच्या अथक परिश्रमाचे यश आहे.असे सांगितले.
मोरजीचें माजी सरपंच मुकेश गडेकर म्हणाले, पत्रकारिता करताना गावच्या विकासाची आस्था असलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे निवृत्ती शिरोडकर.त्यांनी आपले सामाजिक कार्य यापुढेही.चालूच ठेवावे.
हसापूर पंचायतीचे सरपंच तुलसी दास. गावस म्हणाले, कुठली ही अशक्य गोष्ट साध्य कशी करावी हे निवृत्ती कडून शिकावे प्रतिकूल परिस्थितीत ही त्यांनी पुस्तकातील स्त्री नाट्य कलाकारांचा सन्मान घडवून आणला आहे.त्यांचे है कार्य आम्हा सर्वांना प्रेरणा दायी असे आहे.
दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरवात झाली. त्या नंतर मान्यवरांच्या हस्ते निवृत्ती शिरोडकर यांच्या ” रंग मोहिनी “पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
सौ सूचिता शिरोडकर , कू. मानसी शिरोडकर,मिष्टी सावंत, प्रीती मडगावकर ,सुरेखा कुंकलकर, यांनी मान्यवराना पुष्पगुच्छ आणि स्मृति चिन्हे प्रदान केली .
श्रेया फडते हिने सूत्रसंचालन केले. विकास आजगावकर यांनी आभार मानले.
उपस्थित सर्व स्त्री कलाकारांचा जाहीर सत्कार व वैष्णवी जोशी,साची सावंत व विनिता शिरोडकर यांचा गौरव झाला.



*🙏🏻 नमस्कार🙏🏻*
*आम्ही घेऊन आलो आहोत मधुमेहावर यशस्वी हर्बल फॉर्म्युला ANTOX – D व ANTOX T*
*♦️प्रश्न -मधुमेह पुर्ण बरा होतो का?*♦️
*💚 उत्तर – हो* 💚
*🌺(Antox D व Antox t टाईप१व टाईप२ मध्ये उपयोगी)*🌺
नमस्कार,
*मधुमेह* हा एक आजार नसून शारीरिक संरचनेतील एक बिघाड आहे. आपल्या शरीराला इंधन ( *इन्सुलिन* )पुरवणारी यंत्रणा बिघडल्या मुळे जी ऊर्जा मिळायला हवी ती मिळत नाही आणि त्यामुळे एक एक करत बाकी अवयव निकामी होत जातात .
*मधुमेह* हा आजार नाही तर आपल्या शरीर यंत्रणेतील बिघाड आहे आणि इतर अनेक आजारांचं प्रवेशद्वार आहे ,
मधुमेह म्हणजेच डायबिटीस हा सध्या मोठ्या प्रमाणावर पहायला मिळणारा आणि चिवट (चिक्कट) असा! एकदा मागे लागला,की आयुष्यभर गुळा सारखा (खरेतर साखरेसारखा) चिकटून बसतो. मग सुरु होतात पथ्य , गोळ्या, इंजेक्शन्स……पाठोपाठ डोळे, पाय, किडनी हे अवयव रिस्क वर जगतात आणि हळुहळू स्वत:ला ह्या साखरेच्या गोडव्यात मिसळून घेतात. ह्या आजाराच गोडवा एकदा का शरिरात पसरला की आयुष्य मात्र कडू होऊन जाते….नाही का?
ह्या कडवट पणाला तुमच्या आयुष्यातून कायमचे घालवून तुमचे किंवा तुमच्या प्रियजनांचे आयुष्य पुन्हा गोड करू शकता!…..होय!! हे शक्य आहे!!कारण ह्या आजारावरील नैसर्गिक उपाय चरक संहिता ह्या ग्रंथात आचार्य चरक ऋषिनि साधारण 3000 वर्षांपूर्वी लिहुन ठेवलय…… !
काही वनस्पतीची अर्क पाण्यात उकळून ते काढा प्यायले असता रक्तातील साखर प्रमाणात रहाते.
पण आपण भारतीय मात्र आपला महान ग्रंथ सोडून लगेच गोळ्या आणि इन्सुलीन घेत बसतो…..
*♦️Antox D व Antox t* *चे फायदे पुढीलप्रमाणे आहेत*♦️
🟡 शरीरातील इन्सुलिन तयार करणाऱ्या बिटा सेल्सना दुरूस्त करते*
🟡१)पेनक्रियाजला दुरूस्त करते
*अधिक गोड खाण्याची इच्छा कमी करते*🍦🍪🍥
🟡२)ट्राइग्लिसराइड कमी करते
🟡३)एलोपैथीक औषधांचे प्रमाण कमी होण्यास मदत करते.
💉💉💊💊
🟡४)नैसर्गिकरित्या शरीरात इन्सुलिन वापरण्याची क्रिया सुरु होते
🟡५)डायबिटीज मुळे शरीराला होणाऱ्या नुकसानापासुन वाचवते
🟡६)१००% नैसर्गिक 🌿🍀🍃 व कोणताही साइड इफेक्ट नाही
तसेच
*👉🏿वारंवार लघवीला येणे*
*👉🏿लघवी मध्ये जळजळ होने*
*👉🏿भूक व्यवस्थित न लागणे*
*👉🏿पोट व्यवस्थित साप न होने*
*👉🏿डोकं जड होणे चक्कर मारणे*
*👉🏿थकवा नैराश्य अशक्तपणा वाटणे*
*👉🏿सेक्स जीवन व्यवस्थित नसने*
*👉🏿शाररीक व मानसिक संतुलन बिघडणे*
*👉🏿डोळ्याची जळजळ व इतर त्रास*
*👉🏿अंगाला सूज येणे, खाज सुटणे*
*👉🏿शरीरात मुंग्या जाणवणे*
*👉🏿पाठ, हात,पाय दुखणे*
*👉🏿शरीरात विषद्रव्ये कमी करणे*
अशा प्रकारे सर्व प्रकारच्या समस्या वर फायदेशीर ठरते
*अधिक माहितीसाठी*
*https://chat.whatsapp.com/GJXhsXhWLOy4V8dgte0Iah*
💥 *मधुमेह झालेल्या व्यक्तीला पुढील आजारांना सामोरं जावं लागतं.**.💥
💥1)Heart attack 💔
💥2) Paralysis (लकवा/अर्धांगवात)
💥3)Kedny fail
💥4)डोळ्यांचे विकार
💥5) Gastric problem
💥6) Tress
💥7) sexual problem
💥8)Blood Pressure
💥9) निद्रा नाश
💥10)Gangrine
अशा एक नाही तर अनेक समस्यांमुळे जीव अक्षरशः नकोसा वाटतो.असे आजार झालेल्या व्यक्ति नि किंवा होउ नये यासाठी संपर्क करा आमच्या या अभियानाद्वारे हजारो रुग्णांच्या आयुष्यात नव-संजीवनी लाभली आहे ती प्रत्येक व्यक्ती निरामय व निरोगी आयुष्य जगत आहे…..🧘♂️🧘♀️
*काही महिन्यातच इन्सुलीन 💉💉प्रमाण कमी करते तसेच गोळीचेहि 💊💊 प्रमाण कमी करता येते*
कमीतकमी सहा महिने ते एक वर्ष घ्या व डायबेटीस ला निरोप द्या
👍👍
🌺 (टीप – साखर किती प्रमाणात वाढलेली आहे,त्यावर प्रत्येकाला लागणारा वेळ वेगवेगळा असू शकतो.)
🌺 ही पोस्ट तुम्ही तुमच्या नातेवाईकांना व तुमच्या groups मध्ये पाठवू शकता. या तुमच्या कार्यामुळे एखाद्या व्यक्तीची मधुमेह च्या त्रासातून सुटका होऊ शकते. 🙏🙏
अधिक माहितीसाठी पुढील लिंक वर क्लिक करा व सविस्तर माहिती घ्या
https://wa.me/ *8369539769/9819957223*
संपर्क:- *8369539769*
What’s up No- *9819957223*