खेळातून धैर्यवान पिढी घडते..
केरीत राज्य क्रीडा संघटक अनंत सावळ यांचे प्रतिपादन.
२३ ऑगस्ट २०२५ (गोवा ):हरमल प्रतिनिधि खेळाच्या माध्यमातून धैर्यवान पिढी घडते. खेळ हा व्यक्तिमत्व विकस्नाचा अत्यंत महत्वाचा भाग असल्याने प्रत्येक मुलांनी क्रीडा क्षेत्राकडे गाभीर्याने पहावे. क्रीडा क्षेत्रातील अव्वल कामगिरी ही…
