पर्यावरण : हाच नव-नारायण’… राष्ट्रीय साहित्य संमेलनात घुमला कोकणच्या कवीचा आवाज!
दिनांक: २५/०३/२०२६ सावंतवाडी: वलसाड, गुजरात : येथील ‘लेखणीचा साहित्य मंच’ आयोजित ४ थ्या राष्ट्रीय साहित्य संमेलनासाठी कोकणचे सुपुत्र कवी श्री. संतोष चिले यांना विशेष निमंत्रण पत्रिकेने सन्मानपूर्वक निमंत्रित करण्यात आले…
