आताच शेअर करा

बांदा प्रतिनिधि अक्षय मयेकर

दिनांक: २४ जानेवारी २०२५

सालाबादाप्रमाणे यावर्षी अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ पालखीचे बांदा विठ्ठल मंदिर येथे आज सकाळी आगमन झाले. यावेळी भक्तिमय वातावरणात आरती, नामस्मरण करत भाविकांनी पालखीचे दर्शन घेतले. सकाळी ११ वाजेपर्यंत भाविकांना दर्शनासाठी ही पालखी विठ्ठल मंदिर येथे ठेवण्यात आली होती. त्यानंतर घारपी येथे पालखीचे प्रस्थान झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *