प्रत्येक गावात बालसभा व्हाव्यात :सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांचे बालसभेत वक्तव्य.
दिनांक: ७ ऑगस्ट २०२५ बांदा : प्रतिनिधी पाडलोस गावातील मुले एकत्र येऊन ‘ओम गणेश बालसभा’ हा चांगला उपक्रम राबवत आहात. पहिल्यांदाच अशी बालसभा मी बघत आहे. अतिशय चांगला उपक्रम आहे.…
