गोवा मुक्तिसंग्रामातील एकही हुतात्म्याचे नाव सुटता कामा नये; राजनाथ सिंह यांचे मुख्यमंत्री सावंतांना आवाहन.
दिनांक: २६/०८/२०२६ पेडणे: गोव्याच्या मुक्तिसंग्रामात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा इतिहासात योग्य सन्मान झाला पाहिजे, असे प्रतिपादन केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केले. गोवा मुक्तीसाठी बलिदान देणाऱ्या सर्व हुतात्म्यांची…
