आधार प्रमाणीकरणही झाले; पंचनामे झाले, तरीही शेतकरी भरपाईच्या प्रतीक्षेत.
दिनांक: २४/०८/२०२६ बांदा: नैसर्गिक आपत्तीमुळे आंबा-काजू पिकांचे नुकसान झालेल्या मडुरा पंचक्रोशीतील पाडलोस, रोणापाल, मडुरा तसेच अन्य भागातील बहुतांश शेतकऱ्यांना शासनाकडून अद्याप नुकसानभरपाई मिळालेली नसल्याने पाडलोस विकास सहकारी सोसायटीचे व्हाईस चेअरमन…
